*THINK POSITIVE BE GOR*
*गोर धर्मा* विषयी जेव्हा पासून चर्चा चालू झाली तेव्हा पासून कुठलाही विचार नकरता सातत्याने नकारात्मक बोलणारे अहोरात्र प्रयत्नशील आहेत.आयूष्यात कधीही बंजारा किंवा गोर धर्मावर नबोलणारे ,लिहणारे सातत्याने फक्त आणि फक्त गोर धर्मावरच लिहीत आहेत.यातून सकारात्मक बघायचे झाल्यास गोर धर्माचा, बंजाराचा कधी विचारही नकरणारे नुसत्या गोर धर्माच्या चर्चेमुळे आपल्या विषयी नकारात्मक का असेना लिहते झाले,धर्मांतरीत झालेल्या या लोकांची घरवापसी झाली हे ही काही थोडे नाही.त्यामुळे गोर धर्माच्या बाबतीत या लोकांनी चालवलेल्या नकारात्मक मोहीमेला सकारात्मकतेने उत्तर देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा आपण आपले ध्येय गाठण्यात असमर्थ ठरू.किंबहूना वारंवारतेचा सिद्धांत वापरून आपले मनोबल खच्चीकरण करणे किंवा आपल्याला मुळ उद्देशा पासून भ्रमीत करणे हिच यांची कुट निती आहे.
सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्वास,
मनोबल वाढवतात.
नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
*नेपोलियन* समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली.
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.
तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली.
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.
टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.
सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो.
नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.
काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा...एकसंघ व्हा...गोर व्हा...जय सेवालाल.
*Dr.Krishna Rathod* ....😊
👍 *So Be Positive !* .
*गोर धर्मा* विषयी जेव्हा पासून चर्चा चालू झाली तेव्हा पासून कुठलाही विचार नकरता सातत्याने नकारात्मक बोलणारे अहोरात्र प्रयत्नशील आहेत.आयूष्यात कधीही बंजारा किंवा गोर धर्मावर नबोलणारे ,लिहणारे सातत्याने फक्त आणि फक्त गोर धर्मावरच लिहीत आहेत.यातून सकारात्मक बघायचे झाल्यास गोर धर्माचा, बंजाराचा कधी विचारही नकरणारे नुसत्या गोर धर्माच्या चर्चेमुळे आपल्या विषयी नकारात्मक का असेना लिहते झाले,धर्मांतरीत झालेल्या या लोकांची घरवापसी झाली हे ही काही थोडे नाही.त्यामुळे गोर धर्माच्या बाबतीत या लोकांनी चालवलेल्या नकारात्मक मोहीमेला सकारात्मकतेने उत्तर देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा आपण आपले ध्येय गाठण्यात असमर्थ ठरू.किंबहूना वारंवारतेचा सिद्धांत वापरून आपले मनोबल खच्चीकरण करणे किंवा आपल्याला मुळ उद्देशा पासून भ्रमीत करणे हिच यांची कुट निती आहे.
सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्वास,
मनोबल वाढवतात.
नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
*नेपोलियन* समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली.
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.
तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली.
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.
टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.
सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो.
नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.
काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा...एकसंघ व्हा...गोर व्हा...जय सेवालाल.
*Dr.Krishna Rathod* ....😊
👍 *So Be Positive !* .
0 comments:
Post a Comment