*_साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल...!_*
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषद अयोजीत
दुसरे *अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन*
लाख आडचणीवर मात करत
यशस्वीरित्या पार पडले.
अपप्रचार, बदनामी व अपमान गिळत आयोजकांनी *इतिहास रचला.*
या सर्व आडथळ्यांना आयोजक घाबरले नाही हे बरेच झाले.
इतिहास घडतांना आगदी असेच होत आसते.
मला एडविन सी अल्डारिनचा किस्सा मुद्दाम येथे सांगावेसे वाटत आहे.
चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यासाठी नियोजित व्यक्ति होती एडविन सी अल्डारिन,अपोलो मिशन चा पायलट…तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता….त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , “Pilot First”.
पण एडविन थबकला,
“काय होईल पुढे “,
“मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे…..”
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा…मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला,
“Co-Pilot Next”.
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले…!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला…!! मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला…!!
एडविन कडे जरी गुणवत्ता होती. त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती , परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही…!!जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं. हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने,अपप्रचाराणे करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं.
क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं…!!आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा…घाबरण्याचा… संकोचाचा आपमानाचाचा…तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो…!!
अनेकदा आपल्याला संधी येते पण आपण विचारायला घाबरतो….!!
_जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो… अडखळलो… घाबरलो… , तर बहुधा आपण चुकतो…?_
इथे मात्र आयोजक पास झाले.
*आणेक मान्यवरांनी संमेलन यशस्वी झाल्याचे संदेश पाठवरले आहेत.*
मग
शुल्लक आणि वायफळ टिका करणार्यांकडे लक्ष देऊन वेळ वाया घालू नका.
*आयोजकांचे मनापासुन आभिनंदन...*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राजपालसिंह राठोड
डॉ.कृष्णा राठोड
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषद अयोजीत
दुसरे *अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन*
लाख आडचणीवर मात करत
यशस्वीरित्या पार पडले.
अपप्रचार, बदनामी व अपमान गिळत आयोजकांनी *इतिहास रचला.*
या सर्व आडथळ्यांना आयोजक घाबरले नाही हे बरेच झाले.
इतिहास घडतांना आगदी असेच होत आसते.
मला एडविन सी अल्डारिनचा किस्सा मुद्दाम येथे सांगावेसे वाटत आहे.
चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यासाठी नियोजित व्यक्ति होती एडविन सी अल्डारिन,अपोलो मिशन चा पायलट…तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता….त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , “Pilot First”.
पण एडविन थबकला,
“काय होईल पुढे “,
“मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे…..”
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा…मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला,
“Co-Pilot Next”.
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले…!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला…!! मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला…!!
एडविन कडे जरी गुणवत्ता होती. त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती , परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही…!!जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं. हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने,अपप्रचाराणे करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं.
क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं…!!आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा…घाबरण्याचा… संकोचाचा आपमानाचाचा…तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो…!!
अनेकदा आपल्याला संधी येते पण आपण विचारायला घाबरतो….!!
_जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो… अडखळलो… घाबरलो… , तर बहुधा आपण चुकतो…?_
इथे मात्र आयोजक पास झाले.
*आणेक मान्यवरांनी संमेलन यशस्वी झाल्याचे संदेश पाठवरले आहेत.*
मग
शुल्लक आणि वायफळ टिका करणार्यांकडे लक्ष देऊन वेळ वाया घालू नका.
*आयोजकांचे मनापासुन आभिनंदन...*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राजपालसिंह राठोड
डॉ.कृष्णा राठोड
0 comments:
Post a Comment