आज तेलंगणा म अत्याचार विदो... सवार पुरे भारतेमाईर गोरमाटी प आसोच घाला /वगम आयेवाळ छ...आपंळे आंपळेम जर हेवादावा फुटतुट रियं तो आपंळो काई खरो छेई... नेतापुढारी समाजेन न्याय मळान दे सकेनी कारण ओ दुसरेर दामळेती बंदेबंदाय छ....भारतेमाईर गोरमाटीर संघटना आमदार खासदारकिर सपनेमाईती जन्मेन आवंछ....पळंन ओ समाजेर *लाल* करन काम करतू दकायेनी. *दलाल*करन काम करतू दकावंछ।
कुळीर काम करेवाळ लोकून बी काही दलाल लोक काम करतू वंळा अनेक अडचणी लावं छ। आसे नेतापुढारी समजन लेयेवाळ दलाल लोक तांडोतांड जान जनजागृती करेवाळ लोकूनच आचोबला केते हिंडरेछ अन् सोता घर गोधडी घालन उंदे पडेचं।
देको भियाओ सारी भारतेर गोरमाटी आजेर घडीम खुपच बला हालतेम जीवन जगरोछ।
ओरिसा... छतिसगड...तामिळनाडू... उत्तर प्रदेश माईर गोरमाटी र तो भियाओ केली कोईच वाली छेई रे। हाम सिकेसाके तो *माडी गाडी अन् साडीम* सारी दनियार आलम समजते बेठेचा।
देको भियाओ तेलंगणा माईर गोरमाटी न घरेघरेमाईती खेचखेचन ऊभे काट नाके छ रे। आसी वक्तेपर हाम हमार मुठ पक न करिया तो हमारी याडीभेणं लोक खिचखिचन ले जायं र।।
चालो *गोर*छा तो ए वातेर गोर म्हणजे विचार करा...।
*जय गोर जय सेवालाल*
गोर विकास चव्हाण: 👎🏿जाहीर निषेध, जाहीर निषेध👎🏿
तेलंगणा राज्यात *गोरबंजारा समाजाच्या आदीवासी आरक्षणास विरोध करणाऱ्या गौड जातीचा गोर बंजारा समाजावर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार.........तेलंगाना राज्यात गोड लोकाचा बंजारा समाजाच्या आदीवासी आरक्षणास विरोध आहे त्यासाठी त्यांनी अनेक वेळा शडयंञही केले आहेत.त्यानंतर बंजारा समाज आरक्षण वाचविण्यासाठी हैदराबाद येथे *7लाख एवढया मोठया संख्येने रस्त्यावर उतरून निषेध⚫ 👎🏿केला*
इतक्या मोठ्या😳 प्रमाणात गोर बंजारा समाज रस्त्यावर उतरल्या कारणाचे राग😡 मनात धरून अदिलाबाद जिल्ह्यातील *गौड समाजातील* लोकांनी
*गोर बंजारा* समाजाच्या *तांड्यावर हल्ले करून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. त्यात 5 नागरिकांचा मुत्यु झाला.
शेकडो गंभिर जखमी झाले.
*सदर घटनेचा आम्ही तीव्र शब्दात *निषेध* व्यक्त करत आहोत, तसेच समाज बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन करित असून इतर राज्यांच्या बंजारा बांधवांनी भक्कम पणे पाठीराहून सर्व प्रकारच्या मदतीचे आवाहन करित आहोत.
तसेच आप-आपल्या परिसरातील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन📝 देऊन निषेध नोंदवावा ही नम्र विनंती.
तेलंगणामधील नरसंहार सरकारच्या नाकर्तेपणामुळेच
मुंबई :-तेलंगाना राज्यातील नरसंहार हा तेथील राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याचा आरोप तेथील समाज बांधवांनी केला आहे.
याबाबत सविस्तर असे की या राज्यात बंजारा समाजाला आदीवासी प्रवर्गातून काढण्यासाठी तेथील गोंड व कोया आमदार व मंत्री यांनी उसकवल्याने.त्यासाठी त्यानी वेळोवळी षडयंत्र करून.दि.९-१२ रोजी दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली.तसेच गुप्तवार्ता विभागाने,सुचना दिली होती, तरीही सरकारने व पोलीस विभागाने केवळ बघ्याची भूमिका घेतली.त्याची फलश्रुती आदिलाबाद जिल्ह्यातील नारनुर भिमपूर मंडळाच्या हसनापुर तांड्यावर अक्षरशः होदोस घालून ५ लोकांचा नरसंहार केला तथा शेकडो लोकांना गंभीर जखमी केले.
ह्या सडयंत्राची सुरूवात ५ आक्टोबर रोजी कोमराम भीम वर्तन दिवसाचे औचिऔचित्य साधून त्यांनी जोडेघाट येथील आदिवासी वस्तुसंग्रहालयातील.बंजारा वेशभुषेतील स्त्रि प्रतिकातमक पुतला पोलिस संरक्षणात हटवून नष्ट केला.दि.७ आक्टोबर रोजी समाजाने त्यांस विरोध करत आसीफाबाद येथे निवदेन देऊन सरकारच लक्ष्यवेधले त्यावरही सरकारने बघ्याची भूमिका घेतली.लिगापुर, शिरपूर येथे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली ,नारनुर गुटूर येथील पेट्रोल पंप जाळले.उटनूर येथे माजी.खा.रमेश राठोड यांचे सेवालाल ईस्पीतळ जाकले.त्यानंतर हल्लेखोरांनी आसीफाबाद.ते आदिलाबाद येथे जमून सरकारी खाजगी मालमत्तेचे नुकसान केलं.११आक्टो.पासून बंजारा शिक्षकांचे.शाळेत येणे बंद केले,शाळा बंद पडल्या यासाठी संरक्षण तथा शाळा पुर्ववत चालू करण्याची याचना सरकारला केली.तरीही.काही फरक पडला नाही.बैतुलगुडा आदिवासी बहुल गावात शडयंत्राव्दारे प्रोगाम भिम यांच्या पुतळ्याची विटंबना केली,नारनुर दुतगती महामार्गावरील आदिवासी ध्वजाची विटंबना केली.
या सर्व प्रकाराचा विरोध करून दि,१३डिसे.रोजी हैदराबाद येथील सरू स्टेडियमवर जमा होऊन समाज बांधवांनी. संरक्षण तथा विवीध मागण्यांकडे लक्ष वेधले.यामुळे चतावलेल्या गोंड व कोया लोकांनी बंजारा तांडयाना लक्ष केले.हसनापुर व परिसरात दहशत माजवली,दंगलीचे लोण तांड्या,तांड्यात पोहचले .या परिसरात गोंड आणि कोया बहूसंख्य असल्याने सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोक.संसक्षणासाठी सरकारनला.साकडे घातले.असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्मजते.या सर्व घटनाक्रमास राज्यातील सरकार कारणीभूत असून या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जोर धरत आहे.
*अत्यंत महत्वाचे..*
*प्रति,*
मा.सर्व सन्माननिय लोकप्रतिनीधी तथा बंजारा संघटन प्रमुख यास
*सस्नेह जय सेवालाल..!!*
*वि.वि.*
तेलंगना येथिल बंजारा समाजावरील अनन्वीत अत्याचार अतिशय निंदणिय असुन याप्रति महाराष्ट्रातून याकरीता *सर्वसमावेशक जनआंदोलन* उभारण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.
या निमित्ताने *तेलंगाना बंजारा बांधवाना पाठबळ व महाराष्ट्रीय बंजारा समाजाच्या संवैधानिक हक्कासाठी* राज्यात दबदबा निर्माण करता येईल.
समाज हिताच्या दृष्टीकोणातुन, विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन *समाजाचे हीत संरक्षणा साठी एका सेवा ध्वजाखाली एकत्र येऊन एक जुटीचे दर्शन घडवावे,*
या संदर्भात आणि एकूणच, तेलंगाणा बंजारावर झालेल्या अन्याय अत्याचार संदर्भात पुढील योग्य निर्णय घेण्यासाठी *दिनांक 19 डिसेंबर 2017 रोजी नागपूर येथे मा मंत्री महोदय संजयभाऊ राठोड यांच्या नागपूर येथील निवासस्थानी, कुटीर क्रं-4,नागभवन,नागपूर येथे संध्याकाळी 5 वा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,* नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे सर्व आमदार/लोकप्रतिनीधी नागपूरला उपस्थित असून सर्व सामाजिक संघटन प्रमुखानी
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
धन्यवाद!
****************************************
*एक बंजारा... लाख बंजारा*
तेलंगाना बंजारा अत्याचार कृती महाराष्ट्
गोर विकास चव्हाण
संपादक banjara tv
🏳🏳🏳🏳🏳🏳🏳🏳🏳
0 comments:
Post a Comment